एआयसीटीई मान्यताप्राप्त बांबु टेक्नॉलॉजी डिप्लोमाकरीता चंद्रपुरातील बीआरटीसीला मंजुरी

▪️बीआरटीसी ठरली भारतातील पहिली संस्था ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी) चंद्रपूर(दि.30मे):-शाश्वत विकास, हरित उद्योग आणि बांबू आधारित तांत्रिक शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राने ऐतिहासिक झेप घेतली असून चिचपल्ली येथील...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

आज ३१ मे, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती. ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चोंडी या गावी माणकोजी व सुशिलाबाई शिंदे...

व्यवस्थेला प्रश्न विचारल्याने जनआंदोलक कॉ. योगेश फड यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515 गंगाखेड(दि.30मे):-तालुक्यात जनहितासाठी सातत्याने आवाज उठवणारे, भारताचा कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते व जनआंदोलक कॉ. योगेश फड यांच्यावर पोलिस प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याने...

जिल्ह्यात अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करा*

▪️जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली नार्को-कोऑर्डिनेशन समितीची बैठक ✒️रोशन मदनकर(उप संपादक) चंद्रपूर(दि.30मे):-जिल्ह्यात अंमली पदार्थाची विक्री, वाहतूक, साठवणूक आणि वापराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली नार्को – कोऑर्डिनेशन समिती गठीत करण्यात...

चंद्रपुरात 93 गुंतवणुकदारांची 2 कोटी 77 लाखांनी फसवणूक

▪️आरोपींबाबत माहिती असल्यास आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन ✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी) चंद्रपूर(दि.30मे):-कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास कमी दिवसात जास्त परतावा तसेच प्लॉट बुकिंग केल्यास 10 ग्रॅम...

सामुदायिक प्रार्थना : आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीयतेची दिव्य अनुभूती

मानवतेचे महान पूजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मानवतेच्या कल्याणासाठी आणि विश्वशांतीच्या स्थापनेसाठी सामुदायिक प्रार्थनेचा विचार समाजासमोर ठेवला. ही प्रार्थना केवळ धार्मिक विधी नसून मानवतेला एकत्र...

NEET पेपरफुटी प्रकरणी शिक्षक व पदवीधर आमदारांचे मौन धक्कादायक

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515 गंगाखेड(दि.29मे):-देशभरात खळबळ उडवणाऱ्या NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, पालक, विद्यार्थी व शिक्षण क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत...

जनगणनेनंतर राज्यात ११ नविन जिल्ह्यांची निर्मिती होणार?

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी) चिमूर(दि.29मे):-सध्या सर्वञ जनगणना सुरू आहे. जनगणनेची प्रक्रिया सन २०२७ पर्यंत सुरू राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात ११ नविन...

महाराष्ट्रासाठी नामुष्की

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने आणखी एका क्लास चालक व त्याचा मुलाला अटक केल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली. नीट पेपर...

संघर्षाचा महामेरू माईसाहेब आंबेडकर 

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी माता रमाबाई यांचे २७ मे १९३५ ला निधन झाले असता बाबासाहेब मानसिकदृष्ट्या बरेच खचले होते. तब्बल १३...