


फक्त एकदाच भेटली
पुन्हा कधीच ना बोलली
वाटले प्रेरित मजला
माझा अबोलाच का धरली
शिकाया मज गावीच होती
परीक्षेची सांज निघुन गेली
मज गावं सोडूनि
ती तिच्या गावीच गेली
मुहूर्त ऐसाच होता
मैत्रास भेटाव्या
तुझ्या गावीच आलो
सोभाग्याचा काळ ऐसाच होता’
मजही काळलेच नाही
तुझंही कळलेच नाही
इथेच भेटशील तू
तू दुरून मज पाहता
हाक मारलीस तू…
आवाज तुझा एयकता
काळजीची तार झनकरून मी
पाहताच… राहिलो,
तुझं रूप पाहून मी…
अजवरी याद येतेग. तुझी
दिलास तू मंजुळ हातानी
एक बंद …… चेहा
अशी….. प्रेमाची.
आजही चाखीतो ग.मी
अशी तू गोड मनाची
अशी तू गोड मनाची….
✒️कवी:-वैभव कानींदे(9529407883)













