Home चंद्रपूर बारावीच्या परीक्षेत टक्केवारी कमी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यानी गळफास घेऊन केली आत्महत्या

बारावीच्या परीक्षेत टक्केवारी कमी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यानी गळफास घेऊन केली आत्महत्या

5153

 

✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी

चिमूर : – दिनांक.२१/०५/२०२४ ला आकाश पुरुषोत्तम वैरागडे वय १८ वर्षे राहणार नेरी चिमूर येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालय याठिकाणी १२ वी मध्ये शिक्षण घेत होता व आजच १२ वी चा निकाल जाहीर झाला आणि टक्केवारी कमी मिळाल्याने टोकाचे निर्णय घेऊन घरचे शेतात गेले असता कुणीही नसल्याचा फायदा घेत राहत्या घरीच दुपारी ०४:०० वाजताच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेची माहिती मिळताचक्षणी चिमूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करीत शव शव विच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे नेरी याठिकाणी शोककळा पसरली असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here